Type Here to Get Search Results !

Maharastra Police Recruitment Bharti 2022 पोलीस दलात 50 हजार पदे भरणार ?

 Maharastra Police Recruitment Bharti 2022

 पोलीस दलात 50 हजार पदे भरणार ? 

Maharastra Police Recruitment Bharti 2022 

पोलीस दलात 50 हजार पदे भरणार ? 



तात्त्कालीन ग्रहमंत्री आर आर पाटील याच्या काळातील 60 हाजरापैकी 10 हजार पोलिसाची भरती झाली आहे . आता उवारीत 50 हजार पोलीस भरती होण्याची श्यक्यता आहे . पोलीस भरतीत 50 हजार जागा भरणार ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली गेली आहे .

मंबई : राज्यात पोलीस दलात मोठी भरती होण्याचे संकेत आहे. येत्या काही दिवसात मोठी भरती 50 हजार पदाची भरती करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  हिवाळी अधिवेशन च्या शेवट च्या दिवशी केली आहे .राज्याचे माजी ग्रहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या काळातल्या घोषणा पैकी उवारीत पदे भरली जाणार आहे . यांच्या काळातल्या घोषणा पैकी उवरीत पदे भरणार आहे .

आर आर पाटलाच्या काळातील भरती विधान सभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केले आर आर पाटील ग्रहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसाच्या भरती करण्याची घोषणा केली होती .त्या पैकी 10 हजार पोलिसाची भरती करण्यात आली .आता उवारीत 50 हजार पोलिसाची भरती लवकरच करण्याची आहे . मंत्रीमंडळ बैठकीत त्या संबधीचा निर्णय घेतला जाईल .असे त्यांनी सांगितले 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या